अवघ्या 7 दिवसात संपूर्ण राज्यात मान्सूनचं आगमन होणार,
2 दिवसात कोकणात, तर 4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
7 दिवसांनंतर पुर्ण मान्सूनचा प्रभाव संपूर्ण राज्यात.
7 दिवसात संपूर्ण राज्यात मान्सूनचं आगमन |
7 दिवसात संपूर्ण राज्यात मान्सूनचं आगमन होणार,
सर्वात जास्त पाऊसाची गरज असते, ती खरी म्हणजे शेतकरी बांधवांना, कारण त्यांना शेतीसाठी उपयुक्त नियोजन हे पाऊसा अभावी करता येत नाही. आणि त्या मुळे शेतकर्याचे जास्त नुकसान होते.शेतकरी शेतातील मशागत, बि-याणे, खते या मध्ये त्यांचा जास्त खर्च झालेला असतो. आणि पाऊस पण फार कमी पडत असल्याने शेतकरी कर्ज मुक्त होईल, असे वाटत नाही.
यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी खूपच हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट, जनावरांना पाणी व चारा यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.